महाभारतात अनेक नाती गुंतागुंतीची आहेत.द्रोणाचार्यांचा जन्म, शंभर कौरवांचा जन्म. हे सगळे जसे विचित्र आहे. तसेच युयुत्सुचा जन्महि  आहे. गांधारी जेंव्हा गर्भवती होती तेंव्हा तिच्या राज्यातून एक दासी आली होती. हि दासी तिची सर्वतोपरी काळजी घेत असे. तिच्या सौंदर्याला धृतराष्ट्र भाळला. धृतराष्ट्र आणि त्या दासीच्या संबंधातून एका पुत्राचा जन्म झाला. तो राजपुत्र नव्हता परंतु धृतराष्ट्राचा मुलगा असल्याने त्याने युद्ध कौरवांच्या बाजुने लढला. त्याचे नाव “युयुस्तु”.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
झोंबडी पूल
श्यामची आई
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कल्पनारम्य कथा भाग १
रत्नमहाल
मृत्यूच्या घट्ट मिठीत
मराठेशाही का बुडाली ?